रविवार, दिनांक १७ जानेवारी, दुपारी २.३० वाजता निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये
कोणत्याही वयातील पाठ-कंबरदुखी औषधाविना बरी...
काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्या देशातील महिलांमध्ये एकच खास गुण आहे. तो म्हणजे...कोणत्याही क्षणी कंबर कसून काम करणे ! त्यामुळेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व महिलांमध्ये एकच आजारही कॉमन आहे. तो म्हणजे...कंबरदुखी, पाठदुखी !!